मराठी शुद्ध लेखनाचे नियम ब्लॉग

मराठी भाषेतील शब्दांचा घोळ!

he-shabda-kothun-aale
‘हे’ शब्ध कोठून आले?

इस्लामी राजसत्ता महाराष्ट्रात स्थापित झाल्यावर मराठीने पार्सी भाषेतून अनेक शब्द स्वीकारले तसेच अरबी, तुर्की भाषांमधून पार्सीने स्वीकारलेले शब्दही मराठीत आले. उदाहरणार्थ:-

अधिकारपदे :- पेशवे, पोतनीस, चिटणीस.

युद्धसंबंधी :- चिलखत, लगाम, खंजीर, तोफ, निशाण, बंदूक इत्यादी.

पोशाखविषयक :- सदरा, कुडता, पायजमा, झगा, इत्यादी.

संगीतविषयक :- तबला, नगारा, कवाली, मैफल, गजल, जलसा, इत्यादी.

लेखनविषयक :- दौत, शाई, कागद, इत्यादी.

वास्तु / बांधकामसंदर्भात :- जमीन, गिलावा, इमारत, गच्ची, दरवाजा.

फळांविषयक :- अंगुर, खरबूज, खिसमिस,पिस्ता,बदाम.

खाद्यपदार्थ :- बिर्याणी, खिमा, फालुदायाप्रमाणेइंग्रजीतीलअनेक शब्द मराठीमध्ये आले.

अशा प्रकारे अनुकरणाची वृत्तीही माणसामध्ये उपजतअसते. यामुळे जेआपल्याला आवडते, त्याचे चटकनअनुकरण केले जाते. हे अनुकरणीय‘शब्द’, ‘वाक्य’ यांबाबतही दिसते. उदा. Oh GodExcuse Me Happy DiwaliThank You,यासारखे शब्द मराठीमाणूस सहजतेने वापरताना दिसतो. आपल्या अभिव्यक्तीची गरज भागविण्यासाठी जर दुस-या भाषेतीलआचारविचार, वस्तू, अन्नपदार्थअधिक समर्पक वाटतअसतील तर त्याच शब्दांचास्वीकार माणूस पटकनकरतो. उदा. ‘सायकल, ‘पेन, ‘शर्ट, ‘ब्लाऊज, आईस्क्रिम, ‘बिस्किट, ‘बिर्याणी इत्यादीअसंख्य शब्द हे अभिव्यक्तीचीगरज भागविणे यासाठी स्वीकारलेजातात. अशा शब्दांचा वापर हाप्रतिष्ठितपणाचे लक्षण म्हणूनही भाषेमध्ये केला जातो. सर्वसाधरण मराठी कुटूंबातील मुलेहीआईवडिलांचा उल्लेख‘मम्मीडॅडी,सहल’ म्हणून ‘पिकनिक, ’शिक्षक’’ म्हणून ‘टिचरअसा उल्लेख केवळप्रतिष्ठा संपादन करणे, या हेतूने करीतअसतात. हे किती योग्य आणि अयोग्य हे ज्याचे त्यानेच ठरविलेले बरे, नाही का? कारण हे आधुनिक युग आहे.

-सुभाष राजाराम आचरेकर,वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.

: नविनतम पोस्ट्स :

  • dharmantaranधर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
    एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]
  • Keshvanand-Bharti-Caseभारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
        “केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल)  135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]
  • sanvidhanराज्यघटनेचा ‘आत्मा’.
        ‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]
  • Tandoori-Chai“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
    गरमा गरम… “तंदूरी चाय “.    पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]
  • १२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
      भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]
  • माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
    भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]
  • Lokadalat‘लोक अदालत’ ची महती !
    ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Friday
June 2, 2023
Mumbai
Sunrise: 6:00 AM
Sunset: 7:12 PM
Translate »
%d bloggers like this: