नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : 29 आणि 30 ऑगस्ट 2020 च्या रात्री, चीनच्या पीएलए सैनिकांनी, पूर्व लडाख मधल्या संघर्षाबाबत लष्करी आणि राजनैतिक चर्चे दरम्यान याआधी झालेल्या सहमतीचा भंग करत, जैसे थे परिस्थितीत बदल घडवणाऱ्या चिथावणीखोर लष्करी हालचाली केल्या. पॅन्गोंग त्सो तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावरच्या पीएलएच्या या हालचालींना भारतीय सैन्याने प्रतिबंध करत आपली स्थिती मजबूत करण्यासाठी पावले उचलली आणि जमिनीवरच्या तथ्यात बदल घडवण्याचा चीनचा हेतू विफल ठरवला. चुशूल इथे या मुद्याबाबत ब्रिगेड कमांडर स्तरावर फ्लेग बैठक सुरु आहे. चर्चेद्वारे शांतता राखण्यासाठी भारतीय लष्कर कटीबद्ध आहे त्याचबरोबर आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठीही तितकेच ठाम आहे, अशी माहिती कर्नल अमन आनंद, जन संपर्क अधिकारी ( सैन्यदल ) यांनी दिली आहे.
पूर्व लडाखमधल्या परिस्थितीबाबत अद्ययावत माहिती
September 1, 2020
80 Views
1 Min Read

You may also like
About the author
ACHUKVARTA
: नविनतम पोस्ट्स :
धर्मांतरण, निकाह, एस. सी. व्यक्ती आणि त्याच्या धर्मांतरणासमोरील अडचणी.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘कार्डेलिया क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात’ आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्यांनी अनुसूचित (एस.सी) जातीच्या आधारे मिळवलेली सरकारी नोकरी कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान […]भारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील ‘सत्तेचा समतोल’ साधणारा ‘केशवानंद भारती खटला’
“केशवानंद भारती श्रीपादगलवारू आणि इतर” विरुद्ध “केरळ राज्य आणि इतर” (रिट पिटिशन (सिव्हिल) 135 ऑफ1970), ज्याला‘केशवानंद भारती निर्णय’ म्हणूनही ओळखले जाते, दि. 24 / 4 / 1973 रोजी दिलेला हा भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा एक […]राज्यघटनेचा ‘आत्मा’.
‘भारतीय राज्यघटना’ ( इंडियन कॉन्स्टीट्यूशन ) म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय. देशाची मूलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार आणि जनतेचे हक्क स्पष्ट्र करणारी नियमावली म्हणजे ‘राज्यघटना’ होय. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी भारतीय […]“तंदूरी चाय ” …व्हिडीओ पाहण्यासाठी पोस्टवर क्लिक करा.
गरमा गरम… “तंदूरी चाय “. पर्यटकांनी भेट दिलेल्या स्थानाची वा ठिकाणाची स्मृती आपल्याजवळ कायमची राहण्यास तेथील हस्तोद्योगांचे उत्पादन, खाद्य व पेय पदार्थ, कृषी उत्पादन, मृत्तिकाशिल्प, स्मारके इत्यादि कारणीभूत ठरतात. […]१२ आमदारांचे नामनिर्देशन ‘कलम १६३-१’ च्या कैचित !
भारतीय संविधानाचे कलम १७१ प्रमाणे देण्यात आलेल्या कार्यकारी अधिकारातंर्गत जिथे द्विसदनात्मक शासन आहे तिथे विधानपरिषदेवर साहित्य, कला, विज्ञान आदी क्षेत्रातील काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा अधिकार त्या-त्या राज्याच्या राज्यपालास असतो. […]माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे ‘‘कलम ६ (३) (एक) आणि (दोन)’’ चा वापर का करावा?
भ्रष्टाचाराला व खाबूगिरीला लगाम घालावा, पारदर्शक प्रशासन असावे आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती मिळविण्याची इच्छा असणा-या नागरिकांना विवक्षित माहिती मिळावी यासाठी एक जालीम उपाय म्हणून ‘माहितीचा अधिकार अधिनियम, २००५’ हा कायदा […]‘लोक अदालत’ ची महती !
ऐकावं ते नवलच आहे. लोक अदालत म्हणजे काय रं भाऊ? लोक अदालत म्हणजे लोकांची अदालत. हे एक असे न्यायालय आहे जिथे तक्रारदार, वादी आणि फिर्यादी यांनी समोरासमोर बसून न्यायिक विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चर्चा करुन कायद्याला अनुरुप पण सामांजस्याने […]
Friday
December 8, 2023
MumbaiDecember 8, 2023

Sunrise: 6:59 AM
Sunset: 6:00 PM
Sunset: 6:00 PM
Search
Archives
- February 2022 (1)
- December 2021 (2)
- November 2021 (20)
- October 2021 (28)
- September 2021 (54)
- August 2021 (1)
- October 2020 (20)
- September 2020 (23)
- August 2020 (13)
- July 2020 (1)
Add Comment